Wednesday 18 January 2012
मुद्द्यावरून गुद्द्याकडॆ
काय केले? काय राहिले?
याचा कुठे लेखाजोखा असतो?
परस्परांच्या बदनामीवरच
प्रचारामध्ये ठोका असतो.
मुद्द्यावरून गुद्द्याकडे येवून
मुद्दे अडगळीत पडल्या जातात !
सामाजिक मुद्दे सोडून
निवडणूका लढल्या जातात !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
0 टिप्पणी(ण्या):
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 टिप्पणी(ण्या):
Post a Comment