Showing posts with label मंत्रीमंडळ स्थापना. Show all posts
Showing posts with label मंत्रीमंडळ स्थापना. Show all posts

Friday, May 31, 2019

मंत्रीमंडळ स्थापना






























आ।ज।ची।वा।त्र।टि।का
--------------------------------
मंत्रीमंडळ स्थापना
मंत्रीमंडळ कुणाचेही असो,
त्यात समतोल साधावा लागतो.
सर्वांचे समाधान होईल,
असा तोडगा शोधावा लागतो.
एवढे सारे करूनसुद्धा
कुठे गम,कुठे खुशी असते !
जनतेचा विचार करतो कोण?
ती तर जशी आहे तशी असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6963
दैनिक झुंजार नेता
31मे2019
--------------------------------------
------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...