Friday, May 31, 2019

मंत्रीमंडळ स्थापना






























आ।ज।ची।वा।त्र।टि।का
--------------------------------
मंत्रीमंडळ स्थापना
मंत्रीमंडळ कुणाचेही असो,
त्यात समतोल साधावा लागतो.
सर्वांचे समाधान होईल,
असा तोडगा शोधावा लागतो.
एवढे सारे करूनसुद्धा
कुठे गम,कुठे खुशी असते !
जनतेचा विचार करतो कोण?
ती तर जशी आहे तशी असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6963
दैनिक झुंजार नेता
31मे2019
--------------------------------------
------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

No comments:

दैनिक वात्रटिका29मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -296वा

दैनिक वात्रटिका 29मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -296वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/16Y5CPWm1eVe-mvmywM7Inn...