Friday, January 11, 2013

दुष्काळाचा परिणाम

दुष्काळाच्या भीतीने
तोंडचे पाणी पळते आहे.
पाण्याचे महत्त्व
अनुभवाने कळते आहे.

फटक्यावर फटका
दुष्काळाचा फटका आहे !
हागणदारी मुक्तीमधून
दुष्काळामुळेच सुटका आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...