दुष्काळाच्या भीतीने
तोंडचे पाणी पळते आहे.
पाण्याचे महत्त्व
अनुभवाने कळते आहे.
फटक्यावर फटका
दुष्काळाचा फटका आहे !
हागणदारी मुक्तीमधून
दुष्काळामुळेच सुटका आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
No comments:
Post a Comment