Friday, January 11, 2013

दुष्काळाचा परिणाम

दुष्काळाच्या भीतीने
तोंडचे पाणी पळते आहे.
पाण्याचे महत्त्व
अनुभवाने कळते आहे.

फटक्यावर फटका
दुष्काळाचा फटका आहे !
हागणदारी मुक्तीमधून
दुष्काळामुळेच सुटका आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...