Friday, January 11, 2013

दुष्काळाचा परिणाम

दुष्काळाच्या भीतीने
तोंडचे पाणी पळते आहे.
पाण्याचे महत्त्व
अनुभवाने कळते आहे.

फटक्यावर फटका
दुष्काळाचा फटका आहे !
हागणदारी मुक्तीमधून
दुष्काळामुळेच सुटका आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका25एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 25एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -323 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Lj6fYs7HXzulsl3-eEaC...