काय केले? काय राहिले?
याचा कुठे लेखाजोखा असतो?
परस्परांच्या बदनामीवरच
प्रचारामध्ये ठोका असतो.
मुद्द्यावरून गुद्द्याकडे येवून
मुद्दे अडगळीत पडल्या जातात !
सामाजिक मुद्दे सोडून
निवडणूका लढल्या जातात !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
आजची वात्रटिका -------------------------- उमेदवारीच्या खेळ्या कुणी उभे केलेले आहेत, कुणी उभे राहिले आहेत. कुणी हौसोबा-नवसोबा, कुणी नहिले पे ...
No comments:
Post a Comment