कोंबड्यांशी कोंबड्यांची
जबरदस्त झुंज लावली जाते.
ग्रामीण राजकारणावर
अशीच तर पकड ठेवली जाते.
कोंबडेही चोंबडे असतात,
त्यांना लावा-लावी कळत नाही !
कोंबडे सवयीचे गुलाम झाल्याने
पंचवार्षिक झुंज टळत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...
No comments:
Post a Comment