Monday, June 6, 2011

सामाजिक गरज

जरी अण्णा भरडला जातो,
एखादा बाबा चिरडला जातो.
जनतेच्या वतीने
कुणीतरी ओरडला जातो.

सारे काही आलबेल असल्याचा
सरकारचा दावा असतो !
त्यामुळेच जनतेला एखादा
अण्णा किंवा बाबा हवा असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका28मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -295वा

दैनिक वात्रटिका 28मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -295वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/15u8GSzlXl_6PRBBezPfwWF...