मूठभर मतदारांचा निर्णय
आम्हांला चंद्रकुमार न,लगे.
कांबळेच ’उत्तम’ आहेत,
गिरिजाताईंची तर भुल गे.
झाले तेच ’उत्तम’ झाले,
नाहीतर किर-किर वाढली असती !
नव्या वादावादाची छाया
साहित्य संमेलनावर पडली असती !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...
No comments:
Post a Comment