Wednesday, September 1, 2010

भावनिक कोमलता

आजकाल कुणाच्याही भावना
जास्तच कोमल होऊ लागल्या.
किरकोळ कारणांवरूनही
भावना दुखावल्या जाऊ लागल्या.

जाती-धर्माच्या नावावर तर
लोक ठार वेडे होतात !
सामाजिक भावनांबाबत मात्र
लोक पार रेडे होतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...