Friday, May 6, 2011

नैतिक हल्ला

सत्य उभे राहिले की,
असत्याचा कल्ला असतो.
सत्य रेटलेच नाही तर
सत्यावर नैतिक हल्ला असतो.

नैतिक हल्ले होवूनही
सत्य चिडत नाही,कुढत नाही !
सत्य बदनाम होते,
पण सत्य सत्यता सोडत नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...