Wednesday, May 25, 2011

बळीचे बकरे

सगळेच पर्याय संपले की,
स्वार्थी पर्याय सूचला जातो.
नेत्यांची किंमत वाढते
कार्यकर्ता मात्र खचला जातो.

नको तो विचार,नको तो मार्ग,
कार्यकर्त्यांच्या गळी असतो !
नेत्यांच्या पुनर्वसनात
कार्यकर्त्यांचा बळी असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका29मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -296वा

दैनिक वात्रटिका 29मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -296वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/16Y5CPWm1eVe-mvmywM7Inn...