Wednesday, August 24, 2011

लक्षवेध ते बुद्धिभेद


अण्णांचा लोकपाल लढा
जेवढा लक्षवेधक आहे.
बुद्धिवंताचाही अपप्रचारही
तेवढाच बुद्धिभेदक आहे.

लोक जागृत झाले नसते तर
इंग्रज कधीच पळाले नसते!
आजचे बुद्धिवंत तेव्हा असते तर
स्वातंत्र्य कधीच मिळाले नसते!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका28मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -295वा

दैनिक वात्रटिका 28मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -295वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/15u8GSzlXl_6PRBBezPfwWF...