Wednesday, August 24, 2011

लक्षवेध ते बुद्धिभेद


अण्णांचा लोकपाल लढा
जेवढा लक्षवेधक आहे.
बुद्धिवंताचाही अपप्रचारही
तेवढाच बुद्धिभेदक आहे.

लोक जागृत झाले नसते तर
इंग्रज कधीच पळाले नसते!
आजचे बुद्धिवंत तेव्हा असते तर
स्वातंत्र्य कधीच मिळाले नसते!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...