कुणी खरे बोलले की,
त्याला वाचाळता म्हणू नये.
नैसर्गिक वास्तवतेला
कधी गचाळता म्हणू नये.
त्यांना बोलले की हक्कभंग
जनसामान्यांना किंमत नाही!
आपल्या लोकशाहीमध्ये
हक्कभंगासारखी गंमत नाही!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
No comments:
Post a Comment