Monday, August 8, 2011

संमेलनाचे कवित्व

संमेलनाच्या नंतर असते,
संमेलनाच्या आधी असते.
साहित्य संमेलन म्हटले की,
त्यात वादावादी असते.

साहित्यापेक्षा संमेलन
वादावादीमुळे लक्षणीय ठरते!
साहित्यिक कमी, घुसखोर जास्त
संमेलनही प्रेक्षणीय ठरते!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका20एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 20एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -318वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1IJKUbzHQm0vLNSUd1TUrj...