Monday, August 8, 2011

संमेलनाचे कवित्व

संमेलनाच्या नंतर असते,
संमेलनाच्या आधी असते.
साहित्य संमेलन म्हटले की,
त्यात वादावादी असते.

साहित्यापेक्षा संमेलन
वादावादीमुळे लक्षणीय ठरते!
साहित्यिक कमी, घुसखोर जास्त
संमेलनही प्रेक्षणीय ठरते!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

पोट निवडणूक .....आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- पोट निवडणूक पोटात एक ओठात एक, तरीही जवळीक वाढली जाते. पोटनिवडणूक असली की, ती बिनविरोध काढली जात...