Monday, August 8, 2011

संमेलनाचे कवित्व

संमेलनाच्या नंतर असते,
संमेलनाच्या आधी असते.
साहित्य संमेलन म्हटले की,
त्यात वादावादी असते.

साहित्यापेक्षा संमेलन
वादावादीमुळे लक्षणीय ठरते!
साहित्यिक कमी, घुसखोर जास्त
संमेलनही प्रेक्षणीय ठरते!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

आशा आणि निराशा .प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका..

आजची वात्रटिका -------------------------- आशा आणि निराशा ज्याला ज्याला लागली आशा, त्याच्या पदरी निराशा येऊ शकते. सत्तेच्या राजकारणात, हे तर...