मंत्रालयाला लागली आग
राज्यभर संशयाचा धूर निघाला.
लोकांच्या बोलण्यातून
अविश्वासाचा सूर निघाला.
फायलींची तर राख झाली
विश्वासाची राख होऊ नये!
चौकशीतून सत्य बाहेर यावे
तेही जळून खाक होऊ नये!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
आजची वात्रटिका -------------------- पक्षांतराचे भविष्य फोडाफोडी आणि ओढाओढी, हे तर सगळे चालूच आहे. दुसरीकडे गेल्यावरतीही, तिसरीकडची लालूच आहे...
No comments:
Post a Comment