Sunday, August 26, 2012
नैसर्गिक न्याय
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर
मराठी साहित्यिकांची हद्द झाली
विश्व साहित्य संमेलनाची टूर
बरे झाले रद्द झाली.
चिमूटभर लोकांसाठी संमेलन,
इथे काही रसिकांची उणीव नाही!
ते कसले साहित्यिक?
ज्यांना दुष्काळाची जाणीव नाही!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
daily vatratika...29jane2026
आभार प्रदर्शन
गेट-टुगेदर... मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...
No comments:
Post a Comment