Sunday, August 26, 2012

नैसर्गिक न्याय


दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर
मराठी साहित्यिकांची हद्द झाली
विश्व साहित्य संमेलनाची टूर
बरे झाले रद्द झाली.

चिमूटभर लोकांसाठी संमेलन,
इथे काही रसिकांची उणीव नाही!
ते कसले साहित्यिक?
ज्यांना दुष्काळाची जाणीव नाही!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका19एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -317वा

दैनिक वात्रटिका 19एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -317वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Hd6EtBLdFyAAoFz3kRowp...