Wednesday, September 12, 2012

संमेलनाची वादप्रियता


साहित्य संमेलन निर्विवाद झाले
हे काही मनाला पटत नाही.
वाद झाले नाहीत तर
संमेलन संमेलन वाटत नाही.

संमेलनापेक्षा वादच
कितीतरी गाजले जातात !
साहित्यिकांची वादावादी बघून
रसिक बिचारे लाजले जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...