Saturday, September 8, 2012

संमेलन आणि वाद



जे काल-परवापर्यंत झाले
तेच आज पुन्हा होते आहे.
मराठी साहित्य संमेलनांचे
वादविवादाशी नाते आहे.

कधी वाद ओढावून घेतले जातात,
कधी वाद पेटवले जातात!
संमेलनाच्या फलनिष्पत्तीपेक्षा
वादच जास्त आठवले जातात!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)


   

   
 

No comments:

दैनिक वात्रटिका25एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 25एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -323 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Lj6fYs7HXzulsl3-eEaC...