Saturday, September 8, 2012

संमेलन आणि वाद



जे काल-परवापर्यंत झाले
तेच आज पुन्हा होते आहे.
मराठी साहित्य संमेलनांचे
वादविवादाशी नाते आहे.

कधी वाद ओढावून घेतले जातात,
कधी वाद पेटवले जातात!
संमेलनाच्या फलनिष्पत्तीपेक्षा
वादच जास्त आठवले जातात!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)


   

   
 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...