॥अखिल जगताला शांततेचा आणि मानवतेचा संदेश देणार्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !! ॥
*******आजची वात्रटिका*******
*************************
निर्बुद्धतेची लक्षणे
युद्धांचा किळस यावा
ही शांततेची सिद्धता आहे.
कळूनही वळत नाही
हीच खरी निर्बुद्धता आहे.
खरा निर्बुद्ध तोच
जो आत्मद्न्यान पाजळत नाही !
अंगी शक्ती असूनही
जो स्वत: उजळत नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
No comments:
Post a Comment