Thursday, May 7, 2009

कबुली जबाब

कबुली जबाब

राजकीय मित्रत्त्वाचे
उगीचच आव होते
त्यांनीच कबूल केले
सारे रडीचेच डाव होते.


परस्परांच्या गद्दारीचे
आता जाहिर उद्धार आहेत !
गद्दारच सांगु लागले
कोण किती गद्दार आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

उदात्तीकरणाचे प्रयोग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- उदात्तीकरणाचे प्रयोग अनिष्ट आणि घातक परंपरांचे, एक मात्र खूप छान असते. अनिष्ट आणि घातक परंपरांना, ...