वाढत्या वृत्तपत्रीय स्पर्धेमुळे
वाचकांची सद्दी आहे.
जेवढे पेपरचे बील येते
तेवढ्याची तर रद्दी आहे.
वृत्तपत्र विक्रेत्यांचे मरण
वाचक काही तोट्यात नाही !
एखादे बक्षिस लागले की,
वाचन काही घाट्यात नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
आजची वात्रटिका -------------------------- निर्धार पक्का ! मराठी शाळांच्या बदनामीचा, सगळीकडूनच डाव आहे. साहेबीपणाचा आव आणीत, इंग्रजी शाळांकडे...
No comments:
Post a Comment