Thursday, August 12, 2010

जातिनिहाय जनगणना

जातिनिहाय जनगणना

जी पाळली जात होती
ती आता मोजली जाईल.
निश्चित अशा आकडेवारीने
जत नव्याने सजली जाईल.

जातिनिहाय जनगणनेमुळे
पश्चातापाची पाळी येऊ नये !
आकड्यांचे विकासकारण व्हावे
फक्त राजकारण होऊ नये !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...