Thursday, August 12, 2010

जातिनिहाय जनगणना

जातिनिहाय जनगणना

जी पाळली जात होती
ती आता मोजली जाईल.
निश्चित अशा आकडेवारीने
जत नव्याने सजली जाईल.

जातिनिहाय जनगणनेमुळे
पश्चातापाची पाळी येऊ नये !
आकड्यांचे विकासकारण व्हावे
फक्त राजकारण होऊ नये !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...