अतिरेक्यांनी जे करायचे
तेच धर्मांध करायला लागले.
अफवांचे एस.एम.एस.बॉम्ब
मोबाईले पेरायला लागले.
यावरूनच लक्षात येईल
अतिरेकी किती निकट आहेत !
मोबाईल टू मोबाईल
एस.एम.एस.बॉम्ब फुकट आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
आजची वात्रटिका -------------------------- वर्णी आणि करणी लोकशाहीच्या मुळावरती, लोकशाहीचीच करणी आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेवर, बघा कुणा कु...
2 comments:
khup sundar aplya watratika nehami wachato
apala snehi
raut bahausaheb janardhan
a/p kukana tal.newasa dis.ahmednagar
मी आज पहिल्यांदा आपली
वात्रटीका वाचली खुपच छान
आहे
अमोल रमेश पाटील
Post a Comment