जिवंतपणी ज्यांच्या खाण्या-पिण्याची
टंगळ-मंगळ होत असते.
पितृपक्षात त्याच ’बाप’माणसांची
अगदी चंगळ होत असते.
वरच्यांना खाली जेवू घालतात
आम्हांला म्हणती बावळे आहेत !
या उलट्या न्यायाचे
खरे साक्षीदार कावळे आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
Subscribe to:
Post Comments (Atom)
निर्धार पक्का !....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका -------------------------- निर्धार पक्का ! मराठी शाळांच्या बदनामीचा, सगळीकडूनच डाव आहे. साहेबीपणाचा आव आणीत, इंग्रजी शाळांकडे...
-
आजची वात्रटिका ------------------------- सुज्ञास सांगणे न लगे... वाट्टेल त्याला;वाट्टेल तसे, गुळाचे गणपती पावायला लागले. उरले सुरले भक्तही म...
No comments:
Post a Comment