काश्मिर भारताचा भाग नाही
हा देशद्रोह नाही तर काय आहे ?
बुकर विजेत्या अरूंधतीची
ही स्फोटक राय आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे
हे स्वैराचारी रूप आहे !
त्यांनी तोंडाला आवर घातला तरी
आमच्यासाठी खूप आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
आजची वात्रटिका -------------------------- निर्धार पक्का ! मराठी शाळांच्या बदनामीचा, सगळीकडूनच डाव आहे. साहेबीपणाचा आव आणीत, इंग्रजी शाळांकडे...
No comments:
Post a Comment