Wednesday, October 27, 2010

अरूंधती (ची) राय

काश्मिर  भारताचा भाग नाही
हा देशद्रोह नाही तर काय आहे ?
बुकर विजेत्या अरूंधतीची
ही स्फोटक राय आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे
हे स्वैराचारी रूप आहे !
त्यांनी तोंडाला आवर घातला तरी
आमच्यासाठी खूप आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...