Wednesday, October 27, 2010

अरूंधती (ची) राय

काश्मिर  भारताचा भाग नाही
हा देशद्रोह नाही तर काय आहे ?
बुकर विजेत्या अरूंधतीची
ही स्फोटक राय आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे
हे स्वैराचारी रूप आहे !
त्यांनी तोंडाला आवर घातला तरी
आमच्यासाठी खूप आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...