Tuesday, November 9, 2010

अशोकपर्वाचा अस्त

प्रशासनापेक्षा शासनाचाच
गाजावाजा जास्त झाला.
आदर्शाचा पहिला बळी म्हणून
अशोकपर्वाचा अस्त झाला.

अशोकपर्वाचा अस्त होताच,
बाकीचेही बुजले आहेत !
हे विसरूण चालणार नाही,
सोसायटीला ३१ मजले आहेत !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

भक्त सलामत तो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- भक्त सलामत तो... किती भोंदू बाबा आले गेले, ज्यांचे भांडे सतत फुटले आहे. भोंदू हे भोंदूच असतात, अ...