आपल्याच जाळ्यात
लालुंना फसावे लागले.
राजपुत्रालाही बिहारमध्ये
हात चोळीत बसावे लागले.
सामोश्यात आलू असतानाही
बिहारमध्ये लालु नाही !
ज्याची त्याला जागा कळाली
आपण काही बोलू नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
आजची वात्रटिका -------------------------- गद्दारीच्या व्याख्या आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे, या गोष्टी अगदी पक्क्या आहेत. ज्याच्या त्य...
No comments:
Post a Comment