नांदेडला शोककळा,
सारार्यात धामधूम झाली.
बारामतीत दिवाळी तर
नाशिकला सामसूम झाली.
सामाजिक समतोलाचा मुद्दा
दुमता-तिमता आहे !
परिषद विचारू लागली,
हीच का ’समता’ आहे ?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
No comments:
Post a Comment