Friday, November 12, 2010

वेडी आशा

कितीही काढायचे म्हटले तरी
आमच्या मनातून जात नाही.
दिल्लीने दाखवून दिले
महाराष्ट्रात स्वच्छ ’हात’नाही.

’गर्जा महाराष्ट्र माझा’म्हणण्याची
काही सोय उरली  नाही !
बरबटलेल्या राजकारणातही
आम्ही हिंमत हारली नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका19एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -317वा

दैनिक वात्रटिका 19एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -317वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Hd6EtBLdFyAAoFz3kRowp...