हे नको;ते हवे,
प्रत्येक मंत्री कुंथत असतो.
मालदार खात्यामध्येच
सर्वांचा जीव गुंतत असतो.
शेवटी मिळेल ती जबाबदारी
पार तर पाडली जाते !
खाते भाकड असले तरी
त्यातून मलई काढली जाते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
आजची वात्रटिका -------------------- ऑपरेशन तुडवा जाणारा म्हणतो मी कडवा आहे, राहिलेला म्हणतो मीच कडवा आहे. ऑपरेशन टायगरला उत्तर म्हणून, आता म...
No comments:
Post a Comment