Monday, November 22, 2010

हर्षद मेहताचा निरोप

माझ्याच पायावरती
नवे कळस चढवित आहात.
स्वत:चे घर भरून
देशाला बुडवित आहात.

माणसाची लालसाच
या सर्वांचे कारण होते !
एकदा आठवून बघा
कसे माझे मरण होते ?

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

1 comment:

शिरीष said...

ज्ञानेश्वरी आणि गाथा ह्यातील हे वैशिष्ठ्यपूर्ण भेदविवरण आवडले...

भक्त सलामत तो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- भक्त सलामत तो... किती भोंदू बाबा आले गेले, ज्यांचे भांडे सतत फुटले आहे. भोंदू हे भोंदूच असतात, अ...