Monday, November 22, 2010

हर्षद मेहताचा निरोप

माझ्याच पायावरती
नवे कळस चढवित आहात.
स्वत:चे घर भरून
देशाला बुडवित आहात.

माणसाची लालसाच
या सर्वांचे कारण होते !
एकदा आठवून बघा
कसे माझे मरण होते ?

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

1 comment:

शिरीष said...

ज्ञानेश्वरी आणि गाथा ह्यातील हे वैशिष्ठ्यपूर्ण भेदविवरण आवडले...

दैनिक वात्रटिका30एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -328 वा

दैनिक वात्रटिका 30एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -328 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1RZ3Wi_-gdATkx2y6KC_v...