Tuesday, February 1, 2011

राजकीय भेसळ

तत्त्व,धोरण आणि निष्ठांची
सगळी मिसळामिसळ आहे.
आघाड्या आणि युत्या म्हणजे
राजकीय भेसळ आहे.

एकमेकांची अशुद्धता
आजकाल कुणाला जाचत नाही !
भेसळ अपरिहार्य झाल्याने
राजकीय शुद्धता पचत नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका18एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -316वा

दैनिक वात्रटिका 18एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -316वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1H7R0AkBWdW9aUDYPkGh5Z...