उपकारादाखल इमानदारांना
आयकरात सुट असते.
बेइमानदारांकडून देशाची
लुटीवरती लुट असते.
बेइमानदारांकडून राजरोस
इथे देश फसवला जातो !
जे इमानदारीने भरतात
त्यांच्यावरच कर बसवला जातो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
No comments:
Post a Comment