Monday, February 28, 2011

इमानदारीच्या ’आय’ ला.....

उपकारादाखल इमानदारांना
आयकरात सुट असते.
बेइमानदारांकडून देशाची
लुटीवरती लुट असते.

बेइमानदारांकडून राजरोस
इथे देश फसवला जातो !
जे इमानदारीने भरतात
त्यांच्यावरच कर बसवला जातो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...