Monday, February 28, 2011

इमानदारीच्या ’आय’ ला.....

उपकारादाखल इमानदारांना
आयकरात सुट असते.
बेइमानदारांकडून देशाची
लुटीवरती लुट असते.

बेइमानदारांकडून राजरोस
इथे देश फसवला जातो !
जे इमानदारीने भरतात
त्यांच्यावरच कर बसवला जातो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...