Monday, February 28, 2011

इमानदारीच्या ’आय’ ला.....

उपकारादाखल इमानदारांना
आयकरात सुट असते.
बेइमानदारांकडून देशाची
लुटीवरती लुट असते.

बेइमानदारांकडून राजरोस
इथे देश फसवला जातो !
जे इमानदारीने भरतात
त्यांच्यावरच कर बसवला जातो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका25एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 25एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -323 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Lj6fYs7HXzulsl3-eEaC...