Wednesday, February 2, 2011

जळजळीत सत्य

मनमाड जळीत प्रकरणामुळे
एक गोष्ट साफ आहे.
लोकांच्या मनात हळहळ
अधिकारी वर्गात थरकाप आहे.

लोकांमध्ये हळहळ असली तरी
अधिकार्‍यांविषयी माया नाही !
ज्यांचे जळते त्यांनाच कळते,
लाचखोरांविषयी दया नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका29मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -296वा

दैनिक वात्रटिका 29मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -296वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/16Y5CPWm1eVe-mvmywM7Inn...