Wednesday, February 2, 2011
जळजळीत सत्य
मनमाड जळीत प्रकरणामुळे
एक गोष्ट साफ आहे.
लोकांच्या मनात हळहळ
अधिकारी वर्गात थरकाप आहे.
लोकांमध्ये हळहळ असली तरी
अधिकार्यांविषयी माया नाही !
ज्यांचे जळते त्यांनाच कळते,
लाचखोरांविषयी दया नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
daily vatratika..6april2025
आभार प्रदर्शन
गेट-टुगेदर... मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...
No comments:
Post a Comment