मनमाड जळीत प्रकरणामुळे
एक गोष्ट साफ आहे.
लोकांच्या मनात हळहळ
अधिकारी वर्गात थरकाप आहे.
लोकांमध्ये हळहळ असली तरी
अधिकार्यांविषयी माया नाही !
ज्यांचे जळते त्यांनाच कळते,
लाचखोरांविषयी दया नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
No comments:
Post a Comment