Saturday, April 23, 2011

चिरंजीव भव !

एक बाबा गेला की,
दुसरा बाबा उगवला जातो.
अशा भोंदूंकडूनच
भोळा भक्त नागवला जातो.

सारे भोंदूपणापुढे झुकलेले
सत्यापुढे कुणीही शरण नाही!
भक्तांच्या भोळेपणाला
कधीसुद्धा मरण नाही !!

सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका18एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -316वा

दैनिक वात्रटिका 18एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -316वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1H7R0AkBWdW9aUDYPkGh5Z...