Saturday, April 23, 2011

चिरंजीव भव !

एक बाबा गेला की,
दुसरा बाबा उगवला जातो.
अशा भोंदूंकडूनच
भोळा भक्त नागवला जातो.

सारे भोंदूपणापुढे झुकलेले
सत्यापुढे कुणीही शरण नाही!
भक्तांच्या भोळेपणाला
कधीसुद्धा मरण नाही !!

सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...