Thursday, May 26, 2011

चळवळीचे मारेकरी

आपला वैचारिक पाया
दुसर्‍याच्या पायी घातला जातो.
चळवळीचा खरा बळी
अनुयायांकडूनच घेतला जातो.

तात्पुरता फायदा झाला तरी
हा कायमचा घाटा असतो !
चळवळ नेस्तनाबूत करण्यात
अनुयायांचा सिंहाचा वाटा असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

1 comment:

गम्मतशिरगोष्ट said...

पाकिस्तानला याकिस्तान असे संबोधून हा प्रश्न सुटेल का ते पाहणे आवश्यक...

दैनिक वात्रटिका l 7 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 308 वा l पाने -57

आजचा अंक दैनिक वात्रटिका l 7 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 308 वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1X587Lgf5...