Thursday, May 26, 2011

चळवळीचे मारेकरी

आपला वैचारिक पाया
दुसर्‍याच्या पायी घातला जातो.
चळवळीचा खरा बळी
अनुयायांकडूनच घेतला जातो.

तात्पुरता फायदा झाला तरी
हा कायमचा घाटा असतो !
चळवळ नेस्तनाबूत करण्यात
अनुयायांचा सिंहाचा वाटा असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

1 comment:

गम्मतशिरगोष्ट said...

पाकिस्तानला याकिस्तान असे संबोधून हा प्रश्न सुटेल का ते पाहणे आवश्यक...

दैनिक वात्रटिका28एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 28एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -326वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1QV3qcRHfuL-_Lq3aptAie...