Thursday, May 26, 2011

चळवळीचे मारेकरी

आपला वैचारिक पाया
दुसर्‍याच्या पायी घातला जातो.
चळवळीचा खरा बळी
अनुयायांकडूनच घेतला जातो.

तात्पुरता फायदा झाला तरी
हा कायमचा घाटा असतो !
चळवळ नेस्तनाबूत करण्यात
अनुयायांचा सिंहाचा वाटा असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

1 comment:

गम्मतशिरगोष्ट said...

पाकिस्तानला याकिस्तान असे संबोधून हा प्रश्न सुटेल का ते पाहणे आवश्यक...

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...