Thursday, May 26, 2011

चळवळीचे मारेकरी

आपला वैचारिक पाया
दुसर्‍याच्या पायी घातला जातो.
चळवळीचा खरा बळी
अनुयायांकडूनच घेतला जातो.

तात्पुरता फायदा झाला तरी
हा कायमचा घाटा असतो !
चळवळ नेस्तनाबूत करण्यात
अनुयायांचा सिंहाचा वाटा असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

1 comment:

गम्मतशिरगोष्ट said...

पाकिस्तानला याकिस्तान असे संबोधून हा प्रश्न सुटेल का ते पाहणे आवश्यक...

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...