त्याचा तिला,तिला त्याचा
निरोपांचा उत असतो.
कालीदासाचा तो मेघदूत,
यांचा’मोबाईल दूत’ असतो.
आषाढाची वाट कुणाला?
प्रत्येक क्षण प्यारा असतो !
एस.एम.एस.च्या जोडीला
मिसकॉलचा मारा असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
आजची वात्रटिका -------------------- पक्षांतराचे भविष्य फोडाफोडी आणि ओढाओढी, हे तर सगळे चालूच आहे. दुसरीकडे गेल्यावरतीही, तिसरीकडची लालूच आहे...
No comments:
Post a Comment