Friday, July 29, 2011

लोकश्रद्धेचा बळी

निवडणूक जिंकता आली की,
त्याचा लोकप्रतिनिधी होतो.
जरी लोकशाही मार्गाचा
निवडणुकीत अंत्यविधी होतो.

मग लोकशाहीचे दिवसच काय?
चक्क पाच वर्ष घातले जातात!
लोकश्रद्धेचा बळी घेऊन
लोकांनाच ऊतले जातात!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका29मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -296वा

दैनिक वात्रटिका 29मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -296वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/16Y5CPWm1eVe-mvmywM7Inn...