Monday, July 18, 2011

गृहयुद्ध

बॉम्बस्फोटांचे दु:ख
ज्यांनी भोगायचे ते भोगले आहे.
आबाs बाबाssम्हणावे असे
सरकारी 'गृह'युद्ध लागले आहे.

गृहयुद्धाला चालना देणे
हेही अतिरेक्यांचे एक ध्येय आहे!
पेटलेल्या गृहयुद्धाचे
अतिरेक्यांनाच श्रेय आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

निकालाची टक्केवारी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- निकालाची टक्केवारी आपल्या गुणवत्तेची परिमाणे, पारंपरिक आणि पक्के आहेत. निकाल विचारायला लावतो, कुणा...