Monday, July 18, 2011
गृहयुद्ध
बॉम्बस्फोटांचे दु:ख
ज्यांनी भोगायचे ते भोगले आहे.
आबाs बाबाssम्हणावे असे
सरकारी 'गृह'युद्ध लागले आहे.
गृहयुद्धाला चालना देणे
हेही अतिरेक्यांचे एक ध्येय आहे!
पेटलेल्या गृहयुद्धाचे
अतिरेक्यांनाच श्रेय आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
daily vatratika..6april2025
आभार प्रदर्शन
गेट-टुगेदर... मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...
No comments:
Post a Comment