Monday, July 18, 2011

गृहयुद्ध

बॉम्बस्फोटांचे दु:ख
ज्यांनी भोगायचे ते भोगले आहे.
आबाs बाबाssम्हणावे असे
सरकारी 'गृह'युद्ध लागले आहे.

गृहयुद्धाला चालना देणे
हेही अतिरेक्यांचे एक ध्येय आहे!
पेटलेल्या गृहयुद्धाचे
अतिरेक्यांनाच श्रेय आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका28मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -295वा

दैनिक वात्रटिका 28मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -295वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/15u8GSzlXl_6PRBBezPfwWF...