निलंबनाचे रहस्य
विरोधाचा जोर वाढताच
राजकीय वादळ उठले जाते.
जे नेहमीच उशिरा होते
त्यालाच निलंबन म्हट्ले जाते.
उशिरा सुचलेल्या शहाणपणापुढे
नैतिकता नावाची ढाल असते !
पक्षीय निलंबन म्हणजे तर
तात्पुरती राजकीय चाल असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...