Sunday, March 27, 2011

भाटशाही

जे मुळातच लेचेपेचे
ते तात्पुरते ताठ झाले.
शब्दांचे उधळीत फुलोरे
ते एकमेकांचे भाट झाले.

’भाटशाही जिंदाबाद’चा
नारा त्यांच्या ओठी आहे !
त्यांना सोडून इतरांना कळते
ही भाटशाही खोटी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...