Saturday, April 28, 2012
पुरस्कारांची हौस
भारतरत्न पुरस्कार मिळालेलेही
गल्लीरत्नाला नाही म्हणत नाहीत.
देणारे देतात, घेणारे घेतात,
कुणालाच कुणी काही म्हणत नाहीत
एकदा भारतरत्न मिळाले की,
बाकी पुरस्कारांची गरजच काय आहे?
खर्या गरजवंतावरती
हा सरळ सरळ अन्याय आहे!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
daily vatratika...29jane2026
आभार प्रदर्शन
गेट-टुगेदर... मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...
No comments:
Post a Comment