Monday, March 22, 2010

संमेलनाचा नैतिक विजय

वादाने वाद वाढत गेला
म्हणूनच ही घटका आली.
माणिकचंदच्या गुटख्यातून
संमेलनाची सुटका झाली.

प्रतिष्ठेचे बुरखे असे
टराटरा फाडले पाहिजेत !
सहित्य संमेलनातून
पेताड साहित्यिकही
असेच बाहेर काढले पाहिजेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...