Monday, March 22, 2010

संमेलनाचा नैतिक विजय

वादाने वाद वाढत गेला
म्हणूनच ही घटका आली.
माणिकचंदच्या गुटख्यातून
संमेलनाची सुटका झाली.

प्रतिष्ठेचे बुरखे असे
टराटरा फाडले पाहिजेत !
सहित्य संमेलनातून
पेताड साहित्यिकही
असेच बाहेर काढले पाहिजेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका19एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -317वा

दैनिक वात्रटिका 19एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -317वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Hd6EtBLdFyAAoFz3kRowp...