कुणाच्या पायी राज्यघटना,
कुणाच्या हाती राजदंड असतो.
कुणा कुणाला दोष द्यावा?
आपल्याला लोकशाहीचा कंड असतो.
कुणाला चर्चा हवी आहे,
कुणाला चर्चा नको आहे !
हा गोंधळातला गोंधळ म्हणजे
लोकशाहीचा रास्ता रोको आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
आजची वात्रटिका -------------------------- निर्धार पक्का ! मराठी शाळांच्या बदनामीचा, सगळीकडूनच डाव आहे. साहेबीपणाचा आव आणीत, इंग्रजी शाळांकडे...
No comments:
Post a Comment