कुणाच्या पायी राज्यघटना,
कुणाच्या हाती राजदंड असतो.
कुणा कुणाला दोष द्यावा?
आपल्याला लोकशाहीचा कंड असतो.
कुणाला चर्चा हवी आहे,
कुणाला चर्चा नको आहे !
हा गोंधळातला गोंधळ म्हणजे
लोकशाहीचा रास्ता रोको आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...
No comments:
Post a Comment