अस्मानाकडून अन्याय होतो,
सुलतानाकडूनही अन्याय होतो.
बागयतदार व जिरायतदारांचा
एकाच मापाने न्याय होतो.
ही न्यायिक समता असेलही,
पण त्यात समतेला वाव नाही !
सब घोडे बारा टक्के
जिरायती दु:खालाही खरा भाव नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
आजची वात्रटिका -------------------------- निर्धार पक्का ! मराठी शाळांच्या बदनामीचा, सगळीकडूनच डाव आहे. साहेबीपणाचा आव आणीत, इंग्रजी शाळांकडे...
No comments:
Post a Comment