Tuesday, December 7, 2010

जिरायती दु:ख

अस्मानाकडून अन्याय होतो,
सुलतानाकडूनही अन्याय होतो.
बागयतदार व जिरायतदारांचा
एकाच मापाने न्याय होतो.

ही न्यायिक समता असेलही,
पण त्यात समतेला वाव नाही !
सब घोडे बारा टक्के
जिरायती दु:खालाही खरा भाव नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

निर्धार पक्का !....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- निर्धार पक्का ! मराठी शाळांच्या बदनामीचा, सगळीकडूनच डाव आहे. साहेबीपणाचा आव आणीत, इंग्रजी शाळांकडे...