देशाचे विचारचक्रच
घोटाळ्यांभोवती घोटाळू लागले.
पावित्र्याचा आव ज्यांचा
असे सारेच विटाळू लागले.
कोणी म्हणतो,राजकीय सुपारी;
कोणी म्हणतो,हे किटाळ आहे !
पण देशात सर्वत्र
घोटाळ्यांचा विटाळ आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
आजची वात्रटिका -------------------------- निर्धार पक्का ! मराठी शाळांच्या बदनामीचा, सगळीकडूनच डाव आहे. साहेबीपणाचा आव आणीत, इंग्रजी शाळांकडे...
No comments:
Post a Comment