तिथे तिथे वाटमारी असेलच
जिथे जिथे संधी आहे.
काही का होईना टोलवाल्यांची
आता नाकाबंदी आहे.
उपोषणाच्या इशार्याचे
असे त्वरित फळ आहे !
उपोषणाची चेष्टा नको
त्यात नैतिक बळ आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
आजची वात्रटिका -------------------------- निर्धार पक्का ! मराठी शाळांच्या बदनामीचा, सगळीकडूनच डाव आहे. साहेबीपणाचा आव आणीत, इंग्रजी शाळांकडे...
No comments:
Post a Comment