चार-चार स्तंभांनाही
जणू लोकशाही पेलत नाही.
लोकपाल विधेयकाची भाषा
जनता उगीच बोलत नाही.
घटनात्मक चौकटीतच
नक्की वागायला पाहिजे !
लोकशाहीचा पाचवा स्तंभ म्हणून
लोकपालाकडे बघायला पाहिजे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
1 comment:
very nice ....
Post a Comment