Sunday, October 21, 2012

खरे विजेते

जसा भ्रष्टा्चार केला जातो,
तसा तो करविला जातो.
व्यवस्थेच्या चक्रव्यूहात
प्रामाणिकपणा हरविला जातो.

काहीजण इच्छा नसताना खातात,
काहीजण मुळीच खात नाहीत !
ज्यांचा प्रामाणिकपणा हरत नाही,
ते व्यवस्थेला शरण जात नाहीत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका29मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -296वा

दैनिक वात्रटिका 29मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -296वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/16Y5CPWm1eVe-mvmywM7Inn...